प्रवास : छत्रपती संभाजीनगर ते बंगळुरू. सोलापूर पर्यंत अत्यंत शांत आणि अंधार पडे पर्यंत सर्व प्रवासी स्लीपर सीट वर आले नव्हते पण आता ते सर्व जण आपापल्या जागा पकडत होते . आणि एक मुलगा ज्याची जागा माझ्या बाजूला होती तो आता जागेवर आला. इकडच्या तिकडच्या गोष्टी आटपून झाल्या मग आम्ही पुढे काय कारणाने बंगळुरू ल चाललो आहे ते discuss केले. मी माझ्या आणि तो त्याच्या तिथे असलेल्या ऑफिस मध्ये काम करत असताना घेतलेली सुट्टी संपवून परतीचा प्रवास करत होतो. जुन्या कामातील आठवणी आणि घर सोडून इतर जागी जातांना कसे वाटते ते आम्ही निश्चित केले . पुन्हा मी खेचायचे म्हणून विचारले की पुण्याला का नाही try केले तर बऱ्याच कंपन्याचे head quarter (राजधानी) बंगळुरू ल आहे असे त्याने सांगितले मग मी त्याला हे relation सांगितले की विजयनगर साम्राज्याचे तुलनात्मक आजचे बंगळुरू आहे इस्तांबुल (constantaine) हे दुसऱ्या क्रमांकाचे शहर होते तेव्हा विजयनगर एक क्रमांक ल होते . जुन्या कंपन्या आणि तेथील काम करत करत आज 5 वर्षातच ही बिझनेस anylyst position मिळाली तसेच माझा आवडता विषय राजकारण यावरही थोडी चर्चा झाली, वेगवेगळ्या माध...
प्रसंग: प्रवास स्वारगेट ते आळंदी. डेक्कन कॉलेज पर्यंत जागा नाही भेटली पण थोडी बस रिकामी झाली आणि एक जागा मला उतरणाऱ्या प्रवाशाने दिली. मी बाजूच्या व्यक्तीला बघत नेहमीचा प्रश्न विचारला कुठे उतरणार ? जेणेकरून ते आधी उतरतील तर आपण window seat घेऊ हा उद्देश . त्यांनी सांगितले देहू फाटा . मग मी निवांत झालो की मला जिथे उतरतो तिथेच हेही उतरणार आहेत म्हणजे window seat nahi पण परत जागा सोडायची गरज नाही. मग पुढे थोड्या वेळाने त्यांनी मला विचारले कुठे उतरणार आणि देहू फाटा यायला किती वेळ लागेल तसेच आळंदी मध्ये आधी उतरून मग परत देहू ला यावे का देहू फाट्यावरून पुढे जावे मी नेमके काम विचारल्यावर कळले की डॉ. साहेब पेट परीक्षा द्यायला आळंदीच्या कॉलेजला चालले आहेत आणि त्यांनी मराठी मध्ये already PhD Keli आणि आता ते LLM करून law ची pHD करू इच्छित होते आणि त्यांनी त्यांची जीवन कथा ग्रॅज्युएशन ते आता आणि त्याचे प्रवास हे सर्व या एका तासाच्या कालावधीत पूर्ण केले मनात चालू असलेल्या अनेक प्रश्नांची त्यांनी निरसन करण्याचा प्रयत्न केले शेवटी आम्ही दोघे देहू फाट्याला उतरलो आणि पुढे निघालो वाटेत चहा प्यायला. मग ड...
धर्म , आविष्कार , एक प्रसंग असाही होता जेव्हा आमच्या कॉलेज लाईफ मध्ये माझ्याकडे एवढा रिकामा वेळ होता की लॅब चे प्रॅक्टिकल चालू असताना आम्ही देव , असुर, अल्लाह, कल्की या विषयांवर गप्पा मारल्या. म्हणून हे दोन नावे लक्षात राहिले, जसे केके ची धर्माची आणि धर्मसत्तेची व्याख्या तर्कसंगत होती. तसेच मी जो विषय अल्ताफ आणि ताबिश यांच्याशी बोलतांना हाताळला तो होता कयामत का दिन , काही गोष्टी अतिशयोक्ती जोडल्या जातील येथे पण इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिकणाऱ्या इतर कोणी या गोष्टी बाजूला करून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली असती पण माझ्या कुतूहल्पूर्वक आणि पूर्वग्रह नसलेल्या प्रश्नांनी ते उत्तर देण्यास समर्थ झाले. कयामत के दीन क्या होगा?? पुरी कायनात मिट जाएगी ,हमारा अल्लाह उस दीन हमारे कामो का हिसाब कर के फैसला देंगे, जन्नत या जहणुं के लिये . हमारे यहा उस हम कल्की बोलते है पर हम तो ये मानते हैं की वो फिरसे चालू करेगा इस दुनिया को जो खतम करणे आया है और जो सुरू करणे वाला है ऐसे हम मानते है , पर हमारे अल्ल्हा फेसला करेगे कायनात मिटने के बाद .मैं जो अब तक पढ चुका हु तो ये जाणता हुं के जेरुसल...
Comments
Post a Comment