Posts

Showing posts from February, 2024

Sayar Al okul शायर अल अकुल

इत्रश्शफ़ाई सनतुल बिकरमातुन फ़हलमिन  क़रीमुन  यर्तफ़ीहा  वयोवस्सुरू॥1॥ बिहिल्लाहायसमीमिन इला मोतक़ब्बेनरन, बिहिल्लाहा यूही क़ैद मिन होवा यफ़ख़रू॥2॥ फज़्ज़ल-आसारि नहनो ओसारिम बेज़ेहलीन, युरीदुन बिआबिन क़ज़नबिनयख़तरू॥3॥ यह सबदुन्या कनातेफ़ नातेफ़ी बिज़ेहलीन, अतदरी बिलला मसीरतुन फ़क़ेफ़ तसबहू॥4॥ क़ऊन्नी एज़ा माज़करलहदा वलहदा, अशमीमान, बुरुक़न क़द् तोलुहो वतस्तरू॥5॥ बिहिल्लाहा यकज़ी बैनना वले कुल्ले अमरेना, फ़हेया ज़ाऊना बिल अमरे बिकरमातुन॥6॥ (2) बींतोई अरबी कवी इस्लाम पूर्व अरब.

दास बाबू बंगाली आणि केके सेलुकर

प्रसंग - b. Tech. शेवटचे सत्र जेथे internship करायची होती . सातारा गावाजवळ जेव्हा मी माझ्या उरलेल्या शेवटच्या सत्रात खंडोबा मंदिराच्या 2 किलोमीटर च्या जागेत मित्र केके च्या खोली मध्ये राहायला गेलो . तेव्हा नुकतेच काही लोक त्याला भेटुन निघत होते आणि त्यांचा संभशनातला विषय होता अग्निहोत्र त्यांची अशी मान्यता होती की ओझोन वायू त्या अग्निहोत्र केल्याने संकलित होतो मी त्यात नुकताच सहभाग घेऊन आपले विचार व्यक्त करावे असे मला वाटले नाही, म्हणुन मी काही बोललो. पुढे जेव्हा मी स्थिरस्थावर झालो त्यावेळी मला केकेने एक b. Arch. Koushik Das यांची भेट घालून दिली . तो काळ नुकताच कट्यार काळजात घुसली हे नाटक चित्रपट रुपात पूनहप्रदर्शित झालेले होते आणि आम्ही जवळपास दोन - तीन वेळा ती फिल्म बघितली . मग दास बाबू मला विचारायला लागले वो "संभाजी 1689  फिल्म रिलिज होगयी क्या ". मी म्हणालो नाही , तर ते म्हणाले की कूछ सच्चाई जलदी से जलदी लोगो मे publish होनी चाहिए. मी म्हणलो होगी तब देखेंगे. मग माझ्याकडे जे 3 ते 3.5 GB Rajiv Dixit यांचे व्हिडिओ होते ते मी एक दिवस बघत होतो तेव्हा ते काही कामासाठी आलेले अस...

कौठाळे सर

बहुतेक आमची शेवटची बैठक जी जेवताना रंगली . नेहमीचे सर्व मंडळी टेबलवर होते . त्या वातावरणात मी नेहमी प्रत्येक गोष्टीत नैसर्गिक स्वभावानुसार काहीतरी निगेटिव्ह शोधतो हा विषय चालला होता . तर मुद्दा जेव्हा डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या गोष्टीचा होता त्यांनी मला जेवढे वेळा पाहिले त्यावरून माझ्या जीवनात डावीकडून उजवीकडे गेलेला शिवम मो बघितला हा बदल का झाला असे त्यावेळी आपसूक माझ्या तोंडातून जे मी बोललो ते मला आजही लक्षात आहे   "देशमुख आणि पाटील बदलले तरी शेतकऱ्यांच्या कुळाला फारसा फरक पडला नाही आणि पडणार नाही, आज जी परिस्थिती भारतात आहे त्यासाठी हे वाक्य पुरेसे आहे की नेपोलियनच्या पराभवानंतर फ्रान्स मध्ये पुन्हा हुकूमशाही आली आणि नेपोलियन जेरबंद झाला पण लोकांना नेपोलियन नंतरचा इतिहास नाही सांगितलं जात". यावर कौठाळे सर बोलले "नक्कीच ती हुकूमशाही आरएसएसएस ची असेल आणि समोर बसलेल्या त्यांच्या साथीदाराने मग ती योग्यच असेल असे जोडले " यावरून तुम्हाला असे वाटत असेल की कौठाळे सर नक्कीच हिंदुत्ववादी असतील पण नाही ते स्वतः ला अँटी establishment म्हणतात मग ते नक्कीच घराणेशाहीला विर...